मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips घर बांधकाम हाती घेते  वेळी नवीन बांधकाम  ( New Construction ) करताना हि काळजी घ्या .  १) सेप्टिक टॅंक उत्तर वायव्य  ( North west North NWN) या दिशेला घ्या .  २) उत्तर दिशेला  WC असू नये .  वायव्य  दिशेला चालेल .  ३) घर बांधकामात पूर्ण गृहपिंड ( Plinth ) चौरस किंवा आयताकृती असावा . plinth ला वेडावाकडा आकार नसावा.  Plinth ला cuts असल्यास बांधकाम करून प्लिंथ पूर्ण करावी .  ४) वास्तु दोष दूर करण्यासाठी  तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावावे . तोरण प्रशस्त असावे .  ५) आग्नेय  दिशेला चकाकणारी संगमरवरी किंवा शहाबादी फरशी बसवावी . शुभ्र असावी .  ६) नेऋत्य दिशेला पितळेची मूर्ती किंवा भांडे ठेवावे. मूर्ती पोकळ नसावी . भांडे रिकामे ठेऊ नये.  ७) नेऋत्य दिशेचा दोष घालविण्या साठी गोमेद रत्न चिकित्सा करावी. 

श्री लक्ष्मी गणेश यंत्र Sree Laxmi Ganesh Yantra

 श्री लक्ष्मी गणेश यंत्र देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचा एकत्रित यंत्र असून याला महायंत्र असेही म्हणतात. गणेश यंत्राद्वारे सिद्धि प्राप्त होते आणि लक्ष्मीद्वारे एखाद्याला संपत्ती मिळते. शुभ लाभ यंत्र पूजाघरात (पूजा स्थळावर) रोख बॉक्समध्ये किंवा स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यावर अलमिरा येथे ठेवता येतो. श्री लक्ष्मी गणेश यंत्र अत्यंत शुभ आहे आणि देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या पूजेसाठी एकत्रित यंत्र आहे. लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे आणि भगवान गणेश, कोणत्याही कार्यात यशस्वी होणारी देवता. म्हणूनच श्री लक्ष्मी गणेश यंत्र हे नाव सूचित करते, ही नशीब, यश, संपत्ती आणि उत्पन्न आणि नफ्यात वाढ यासाठी एक यंत्र आहे. भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी प्रत्येक घरात श्री लक्ष्मी गणेश यंत्र स्थापित करावा अशी शिफारस केली जाते. श्री लक्ष्मी गणेश यंत्र केवळ आपल्या नशिबाचे दरवाजेच उघडत नाही तर आपणास सर्व आनंद व समृध्दी देईल. व्यापारी किंवा दुकानदारांनी त्यांची विक्री वाढवण्यासाठी श्री लक्ष्मी गणेश यंत्र त्यांच्या कार्यालयात किंवा दुकानात ठेवावा. https://amzn.to/3lcGwak

What is the true definition of a friend?

मित्र  मित्र न जोडण्याची किंमत काहींना आत्महत्या करून चुकवावी लागते.  माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा कोणीतरी निस्वार्थी पणाने समजून घेणारा व्यक्ती म्हणजे " मित्र " आवश्यक असतो. दररोज जीवनात अश्या खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्यांना वाट मोकळी करणे आवश्यक असते. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होणारे भरपूर असतात. पण आपल्या आनंदात सहभागी होणारे सगळेच त्या सुखाने आनंदात सहभागी होत नसतात.              काहींचा नाईलाज असतो. ☺ मनात जे असते त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही. याच कारणाने फक्त ते आपल्या सोबत सुखाच्या क्षणी मागे पुढे दिसतात. अश्या वेळी आपला जिव्हाळ्याचा खरा मित्र शोधणे कठीण असते. तेव्हा सर्व जिवलग मित्र वाटत असतात.               मित्रांची खरी ओळख आपल्यावर आलेल्या संकट समयी होते. संकट कधीच एकटे येत नाही ते त्यामुळेच म्हणतात. कारण, संकट आले कि माणसाचे आप्त स्वकीय, मित्र मंडळी, कुटुंबीय यांची खरी ओळख होते. अश्या वेळी आपला मित्र ओळखणे फार कठीण नसते.        ...

How can I make my immune system strong?

                                     Keep chanting Omkar 🕉️ in your mind and practice Yoga 🧘‍♂️ asanas daily. Worshiping of God 🙏 with body 🙆‍♂️, mind 🧠 and soul is the practice of yoga. 😊 प्राणायाम की अनंत महिमा है। प्राणायाम से हमारे पांचों प्राण पुष्ट हो जाते है। पंच कर्मेन्द्रियां, पंच ज्ञानेन्द्रियाँ इनको पुष्ट करता है प्राणायाम। लॉकडाउन में कोरोना वायरस से बचने के लिए सूक्ष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, आसन करके अपनी इम्यूनिटी को बढ़ाएं, अपने खान-पान में सुधार करें सात्विक आहार जिसमें विटामिन-सी हो, प्रोटीन हो, हरी सब्जियां हो, जंक फूड, फास्ट फूड सब बंद करें । योग🧘‍♀️ सबके लिए है, योग🧘‍♀️ करने से आपके अंदर दिव्यता आएगी, कुशलताएं बढ़ेंगी😇, प्रशन्नता 😁बढ़ेगी आप स्किलफुल, प्रोडक्टिव, इनोवेटिव होंगे🙏 ।जीवन योग है, यज्ञ है। जीवन एक संघर्ष है, साधना है। जीवन एक युद्ध है। योगी हो करके जीवन का युद्ध हमें करना है और जीतना है।Yoga with all scientific proofs and full demonstration make...

Patanjali Yog

Patanjali yog  यदि तुम अन्याय व अपराध का विरोध नहीं करते हो तो समझ लो कि तुम स्वयं भी अन्याय अधर्म व शोषण के समर्थक हो। योग अज्ञान से ज्ञान जड़ से चेतन जीव से ब्रह्म प्रत्यक्ष से परोक्ष व शांत से अनंत की आध्यात्मिक यात्रा है। जिस देश के नेतृत्व में पराक्रम शीलता विनय शीलता पारदर्शिता व दूरदर्शिता नहीं होती वह राष्ट्र सुरक्षित नहीं रह सकता। समय ही संपत्ति है जो समय का सम्मान नहीं करता तथा समय के साथ नहीं चलता उसको समय कभी भी माफ नहीं करता। मनुष्य स्वभाव से ही शाकाहारी है मानवीय शरीर की संरचना शाकाहारी प्राणी की है यह वैज्ञानिक सत्य है हम योग के द्वारा स्वास्थ्य समृद्धि व संस्कारवान राष्ट्र वह विश्व का निर्माण करना चाहते हैं। पूरी दुनिया का इतिहास साक्षी है कि जब किसी भी देश के करोड़ों लोग एक साथ किसी आंदोलन में खड़े होते हैं तो व्यवस्थाएं सताए तथा इतिहास बदल  जाता है असंभव संभव हो जाता है जिस समाज व राष्ट्र में सज्जनों का सम्मान व सत्कार तथा दुष्टों का अपमान और तिरस्कार नहीं होता उस समाज व राष्ट्र का विनाश सुनिश्चित है। सज्जन का आदर्श तो वही होता है कि वह मस्त रहता है व्यस्त रह...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

स्वभाव व वास्तु Your Nature and Vastu shastra

स्वभाव व वास्तु  तुम्हीच तुमच्या घरात व स्वतःत काही बदल केल्यास खालील वास्तूटिप्स वापरात आणा . व आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी आणा .  तुम्हीच व्हा , तुमच्या घराचे वास्तुतज्ञ ​ तुम्हीच व्हा , तुमच्या घराचे वास्तुतज्ञ   पती - पत्नी जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी , समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो , समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर , लिंबू , मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात , तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ , साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत तसेच गृहमंदिरात पती-पत्नी मनाने एकरूप झाले , म्हणजे चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होते. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात. मुले मुले अनुकरणप्रिय असतात. आईचा कडवट च...