मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

आराम व विचार

आराम व विचार 

                  झोप येत असल्यास झोप घेतलीच पाहिजे , कारण झोपल्याने थकलेल्या मेंदूला आराम मिळतो. 
किंवा आपण म्हणू कि , शरीर व मेंदू थकला तर व्यक्तीला झोपेची आवश्यकता  असते . 
त्यामुळे शक्य तेवढा आराम घडावा म्हणून झोपणे गरजेचे असते . 
मात्र झोपेतून आळस उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी . 
एखादया दिवशी केलेला आराम चालेल , परंतु ती नित्याची गोष्ट सवय करून घेऊ नये. 
दिवसा झोपू नये व रात्री जागु नये . 
दिवसा शरीर व मेंदू यांच्याकडून शक्य तेवढे कष्ट करून घ्यावे व रात्री आराम करावा. 
ज्या कारणांसाठी दिवसा झोप घेतली ते कारण लक्षात ठेवा . 
जर जास्त मोबाईल वापरून दिवसा झोपले तर परत झोपेतून उठल्यावर मोबाईल ला हात लावू नका . 
मुड फ्रेश झाला असेल व उत्साह वाटत असेल तर मोबाईल शिवाय आपल्याला आवडणाऱ्या दुसऱ्या कार्यात स्वतःला गुंतून ठेवा. 
                          
                              संपन्नता या जगात फक्त शेतातील कष्टानेच शक्य आहे . भौतिक प्रगती मुळे शाश्वत सुख नष्ट झाले आहे. तसेही सुख कधीच शाश्वत नसते. परंतु संपन्नता तरी चिरकाल कुठे आहे. शेतात कष्ट करणारे हात कमी झाल्याचा परिमाण . 

                        मनुष्याचे डोके म्हणजे एक गूढ विलक्षण मशीन आहे. 
यामध्ये असलेल्या मेंदूत अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी नेहमी घडतात. 
एकदा एखादा विचार आला कि , त्याच्याशी संबंधित चांगले वाईट विचारांची मालिकाच सुरु होते. 
कधी कधी हे विचार मनातल्या मनात अगदी टोकाच्या पातळीवर जातात. यासाठी एक म्हण फार प्रसिद्ध  आहे कि " मन चिंती ते वैरी न चिंती " वैरी वैरभाव दाखवण्यासाठी जे काही करू शकणार नाही ते मन आधीच आपल्याला कल्पनेने दाखवून देऊ शकते. म्हणून माणसाच्या डोक्यात नेमके काय विचार सुरु आहेत याचा नेमका बोध होणे जरा कठीण कार्य आहे . 
   ते आपले विचार थांबवून स्थिर स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होणे त्याहून कठीण आहे. 
आपण दैनंदिन जीवनात पाहतो हे विचार केव्हा पण आपल्या सोबतच असतात. 
रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीने जर थोडं मनात चालणाऱ्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला तर सहज लक्षात येते कि , पाऊला पाऊलावर विचार बदलत राहतात. 
चांगले वाईट विचार सतत सुरु असतात. 
आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा मनात हुरहूर , उत्सुकता , आकंठता , लगबग हे जे भाव आलेले असतात ते मनाने चित्रित केलेल्या सकारात्मक व नकारात्मक जे भाव आहेत त्यामुळेच . 
मनात येणारे हे क्षणा क्षणाचे विचार कश्याने थांबतील याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 
काही जास्त चांगले विचार जमा करायचे असतील तर जास्तीत जास्त लोकांशी ओळख करणे व वाढविणे गरजेचे आहे . प्रत्येक व्यक्तीचा मेंदू म्हणजे विचारांचे स्वतंत्र भांडार आहे . आपण जेवढे जास्त सकारात्मक व्यक्तींच्या सानिध्यात जातो तेवढेच आपले विचार आपल्या समोर नेहमी मांडत असतात . त्या विचारातून आपल्या वर प्रभाव असतो व आपले विचार घडतात. म्हणून चांगले चरित्र असलेल्या उत्तम विचारांच्या लोकांशी मैत्री करावी. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...