मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

सफलता का मूलमंत्र

 सफलता पाने का मूल मंत्र है पूरी सामर्थ्य से प्रयास करना, परिणाम तय करना हमारे बस में नहीं है लेकिन सही प्रयास सही परिणाम देता है... *कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।* *मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥* (द्वितीय अध्याय, श्लोक 47) अर्थ: कर्म पर ही तुम्हारा अधिकार है, कर्म के फलों में कभी नहीं... इसलिए कर्म को फल के लिए मत करो। कर्तव्य-कर्म करने में ही तेरा अधिकार है फलों में कभी नहीं। अतः तू कर्मफल का हेतु भी मत बन और तेरी अकर्मण्यता में भी आसक्ति न हो।

भुमी परीक्षण

भुमी परीक्षण  प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर सजवायला व बांधायला आवडत . आपलं घर जगापेक्षा वेगळं हटके असावं असं सुद्धा आपल्यातील बरेच जणांना वाटत . प्लॉट खरेदी करते वेळी वास्तुशास्त्रातील नियम आपल्या घराला लागु होतील का नाही हि भीतीसुद्धा असते. कधीकधी या पुरातन शास्त्राचा सल्ला न घेतासुद्धा बांधकाम केल्या जातात. बांधकाम केल्यावर मग मात्र निसर्गनियमानुसार फळ मिळतात. वास्तुशास्त्रात ज्या ठिकाणी घर बांधायचे आहे ती जागा कशी असावी किंवा ती जागा कशी निवडावी याविषयी विस्तृत सखोल माहिती उपलब्ध आहे.  जो भुखंड आपल्याला घर बांधकामासाठी खरेदी करायचा आहे त्याचे भु- परीक्षण वास्तुशास्त्रानुसार करून घ्यावे. वास्तु दोष आढळल्यास घर बांधकाम करायच्या आधी उपाय योजना करावी. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्याना सामोरे जावे लागू शकते.  आनंदी वास्तु तेव्हाच कार्य करते जेव्हा आपले घर वास्तु नियमामध्ये असेल.  भु - परीक्षण कसे करावे ? वास्तुशास्त्र मध्ये अनेक प्राचीन ग्रंथातून याविषयी अनेक महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास सांगितला आहे . भूखंडाचा आकार , मातीचा रंग , गंध , स्पर्श , चव यावरून भूमीचे विव...

Vastushastra करावे व करू नये Basic do and don't

Vastu shastra करावे व करू नये  नमस्कार वाचकहो आपण पाहणार आहोत कि , घरामध्ये जर वास्तुशास्त्राचे संपूर्ण फायदे घ्यायचे असल्यास काय करावे व काय करू नये . कष्टाने मेहनतीचे घर बांधलेले असते . त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम एकमेकाला मिळणे . व प्रत्येकाची आर्थिक , सामाजिक प्रगती होणेसाठी वास्तुशात्र गरजेचे असते .              आज आपण अश्याच काही गोष्टी माहित करून घेणार आहोत . या लहान लहान गोष्टीतून आर्थिक भरभराट मात्र नक्कीच होऊ शकते . कधीकधी या सर्व आवश्यक गोष्टी घरात आपल्याला माहित असतात पण आपण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करीत नसल्यामुळे मोठ्या वास्तुदोषांना सामोरे जावे लागते . रंग , आकार, दिशा यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधातून प्रत्येक वस्तूचा वास्तु शास्त्रामध्ये घरात राहणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो . म्हणून भगवत गीतेत श्री भगवान श्रीकृष्ण युक्त आहार विहाराचे महत्व सांगतात . चला तर मग जाणून घेऊया वास्तुटीप्स आणि आपणही आपली प्रगती करूया .  वास्तु उपाय  १) घराचे बाहेर तुळस नक्की लावावी .  २) तुळस समोर शुभ लक्षणांनी युक...