मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

आराम व विचार

आराम व विचार                    झोप येत असल्यास झोप घेतलीच पाहिजे , कारण झोपल्याने थकलेल्या मेंदूला आराम मिळतो.  किंवा आपण म्हणू कि , शरीर व मेंदू थकला तर व्यक्तीला झोपेची आवश्यकता  असते .  त्यामुळे शक्य तेवढा आराम घडावा म्हणून झोपणे गरजेचे असते .  मात्र झोपेतून आळस उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी .  एखादया दिवशी केलेला आराम चालेल , परंतु ती नित्याची गोष्ट सवय करून घेऊ नये.  दिवसा झोपू नये व रात्री जागु नये .  दिवसा शरीर व मेंदू यांच्याकडून शक्य तेवढे कष्ट करून घ्यावे व रात्री आराम करावा.  ज्या कारणांसाठी दिवसा झोप घेतली ते कारण लक्षात ठेवा .  जर जास्त मोबाईल वापरून दिवसा झोपले तर परत झोपेतून उठल्यावर मोबाईल ला हात लावू नका .  मुड फ्रेश झाला असेल व उत्साह वाटत असेल तर मोबाईल शिवाय आपल्याला आवडणाऱ्या दुसऱ्या कार्यात स्वतःला गुंतून ठेवा.                                 ...

सुख आणि दुःख

सुख आणि दुःख                          खूप दिवस झाले Social Media  वर online राहतो पण मन शांत होत नाही . जास्तीत जास्त व्यथीत होते . लाख लोकांना होणारा आनंद यातून दिसते म्हणून नाही तर करोडो लोकांचे दुःख हि पाहता येते म्हणून. यावर हजारो मित्रांना एकाच वेळी मित्र बनवता येते . आयुष्यात कधीच न भेटता पण आपल्याला खूप मित्र मैत्रीणी या तयार करता येतात . त्यांचे सुख दुःख माहित करुंन घेता येतात , पण उपयोग काय ?????                       आपल्या घरात आपण एकटेच असतो . घराच्या दरवाज्यात तर कोणताच मित्र उभा नसतो . अश्या वेळी वाटते नक्कीच कुठे तरी काहीतरी चुकत आहे . आज आपल्याला Friend शोधावे लागतात आपल्या इनबॉक्स मध्ये आणि त्यांच्या समस्या माहित होतात आलेल्या Notification मध्ये . हा सगळं मायाजाल आहे . एखाद्याला थोडं जरी दुःख झालं , कोणाला घरी करमत नसेल असं एखाद्या न फक्त लिहायचा अवकाश कि , सहानुभूतीची जणू स्पर्धा सुरु होते . घरातील आई वडील भाऊ बहीण यांची घेत नसेल इतकी ...